Marathi Business News
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी लोक घरोघरी Rangoli सजवतात. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर खास रांगोळ्या काढल्या जातात असं म्हणतात. पण ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने रांगोळीही खूप…